दिवेलागण / संधिकाल स्तोत्र पठण फायदे
( बालसंस्कार / शास्र असतंय ते ! )
आ षोडश वर्षात तु बाला : |
सूर्यास्तास तुपाचा दिवा लाऊन , गणपती स्तोत्र , प्रज्ञा वर्धन स्तोत्र , मारुती स्तोत्र , रामरक्षा , हनुमानचालीसा , अथर्वशीर्ष , गायत्री मंत्र , शुभंकरोती , मनाचे श्लोक या पैकी कोणतेही स्तोत्र म्हणणे बाल संस्काराचा भाग असून , त्याचा मुलांच्या दिनचर्येत समावेश केल्यास अनेक शरीर मानस फायदे आरोग्याच्या दृष्टीने
होतात .खरे तर त्रिकाल संध्या हि शास्रीय संकल्पना आहे , मात्र आजच्या धावपळीच्या युगात सायं संध्या जमणारा सोपा उपाय !
१) मुलांची चंचलता कमी होते , मनाची स्ठीरता वाढते .
२) बुद्धी स्मृती एकाग्रतावर्धन यासाठी उपयुक्त , विस्मृती कमी होते .
३) चिडचिड , संयम सुधारण्यासाठी उपयुक्त , आत्मविश्वास वाढतो .
४) अग्निवर्धन , पचन सुधारते , व्याधिक्षमत्व वाढते , एका जागी दीर्घकाळ पाठीचा कणा ताठ ठेऊन बसण्याची सवय तब्येतीस उपयुक्त .
५) झोप चांगली लागते . वाचादोष , उच्चार सुधारतात , उर्जेचे संतुलन होते.
६) स्तोत्र पठण मनाचा सात्विक आहार , योग्य आहाराने मनाचे योग्य पोषण होते . what you sow , so you rip ..
७) पंच ज्ञानेंद्रियांचे , मन , मस्तिष्क यांचे कार्य सुधारते ( गंध , दृष्टी , वाचा ,श्रवण , स्मृती इ . ) उत्तम वाढ होते .
Any prayer at the time of sunset regulary benefits a lot for physical and psycological growth & well being of your child.
आयुर्वेदमित्र / 7447556262
+ follow our page:
(https://www.facebook.com/AyurvedaDrSachin )
#coconutforhealth#diet#ayurvedalifestyle#healthyfood#AyurvedaIndia#immunityboost#ageing#immunity#womenshealth#thurst#summer#winter#cancer#breastcancerawareness